Tax Hub
+91 9322776935

Annasaheb Patil LOI

Rs 1000

LOI म्हणजे "Letter of Intent" (इराद्याचे पत्र) असून, अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर संबंधित अधिकारी त्याची तपासणी करतात आणि सर्व कागदपत्रे योग्य असल्यास LOI दिले जाते, जे अर्जदाराची पात्रता मान्य करतो. LOI मिळाल्यानंतर अर्जदार बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी अर्ज करतो, आणि कर्ज मंजूर झाल्यास कर्जावरील व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून परतवले जाते. LOI हा कर्ज मंजुरीसाठी आवश्यक महत्त्वाचा दस्तऐवज असतो.

You May Also Like